CSK vs RCB IPL 2024: 18 मे 2024 रोजी एक महत्वाची मॅच होणार आहे, ते म्हणजे Chennai Super Kings आणि Royal Challengers Bangalore या दोन्ही टिमा खूप मजबूत आहेत. पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे अडचणी वाढत चालले आहेत, ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची आहे, आणि यातच मॅच रद्द होण्याची चर्चा सुरू आहे. तर चला मग जाणून घेऊ काय कारण आहे.
CSK vs RCB IPL 2024
तारीख 18 मे 2024 रोजी IPL 2024 मधील सगळ्यात महत्वाचा मॅच होणार आहे, कारण या दिवशी आयपीएल मधील सगळ्यात मजबूत दोन टीमांमध्ये मॅच होणार आहे. आणि हे मॅच जिंकणे दोन्ही टीमांसाठी खूप आवश्यक आहे. कारण या दोघा पैकी जो जिंकेल तो प्लेऑफसाठी पात्र होणार आहे. आणि त्यात Royal Challengers Bangalore ला 18 रानाणे match जिंकाचे आहे तेव्हा प्लेऑफमध्ये RCB पात्र होऊ शकते.
Match रद्द होण्याची शक्यता का आहे?
![CSK vs RCB IPL 2024](https://i0.wp.com/taazapage.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Image-2024-05-15-at-14.27.57_be7bb237.jpg?resize=768%2C460&ssl=1)
18 मे दिवशी Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore ची मॅच हा बेंगळूरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम वरती ठेवण्यात आलेला आहे. आणि हा सामना दोन्ही दोन्ही टीमांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहेत.
पण ही मॅच रद्द होण्याची शक्यता आहे, त्यामुळ फॅन्स चे टेंशन वाढले आहे. 18 मेला बेंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याने संगीतले आहे. त्यामुळे मॅच रद्द होण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पॉइंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांका वरती आहे, ती 13 मॅच मध्ये 6 जिंकुत 12 पॉईंट्स वरती आहे. त्यांचा रनरेट +0.387 आहे. जे बाकीच्या टिमापेक्षा खूप चांगला आहे. RCB ने चेन्नई सुपर किंग्ज ला कोणत्या पण परिस्थितित 18 रणांनी हरवावे लागेल तेव्हा Royal Challengers Bangalore प्लेऑफ मध्ये जाऊ शक्यते. RCB ला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी 14 पॉईंट्स वरती जावे लागेल.
CSK आणि RCB चे पॉईंट्स टेबल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर समोर खूप मोठे आव्हान आहे, कारण हवामान खात्याने 18 मे रोजी पावसाचे संकेत सांगितले आहे, आणि मॅच जर रद्द झाली तर RCB ला फक्त 1 पॉइंट मिळेल. आणि टोटल मिळून 13 पॉईंट्स होतील, बाकिनच्या टीम चे 14 पेक्षा जास्त पॉईंट्स झाले आहेत. जर त्या दिवशी पुसमुळे मॅच रद्द झाली तर RCB प्लेऑफ मधून बाहेर जाईल.
तसेच दुसरीकडे CSK चे मॅच रद्द झाल्यास 15 पॉईंट्स होतील आणि प्लेऑफसाठी लखनौ सुपर जायंट्स व सनरायझर्स हैदराबाद च्या निकालावर अवलंबून असेल.
CSK vs RCB मॅच का महत्वाची आहे?
IPL 2024 हे Ms Dhoni चे शेवटचे IPL असेल आणि त्यांच्या फॅन्स ला हे IPL Chennai Super Kings जिंकावे असे वाटत आहे, टेच दुसरी कडे King kohli आहेत जे IPL मध्ये एकदा पण IPL Trofy जिंकली नाही, म्हणून RCB च्या फॅन्सला IPL 2024 ची Trofy Virat Kohli घेऊन जिंकावे असे वाटत आहे.
तुम्हाला कोणती टीम IPL 2024 ची Trofy घेऊन जिंकावी वाटत आहे, Comment मध्ये सांगा..आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना व आयपीएल प्रमिला आवश्य पाठवा.. आणि आमच्या सोबत whatsapp Group मध्ये जॉइन व्हा.
हे पण वाचा – MS Dhoni Fan चे ‘प्रेयसीसोबत ब्रेकअप’ झाले: CSK Vs SRH IPL 2024 च्या मॅच मध्ये ब्रेक-अप चे कारण बाहेर आले..